ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेची जीर्ण इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या सातही मुलांवर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
IPO News Updates: कंपनीनं सेबीकडे डीआरएचपी दाखल केलाय. हा आयपीओ नवीन शेअर्स आणि ऑफर्स फॉर सेल या दोन्हींवर आधारित असेल, असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय. ...
Period Pain : रोजची दगदग, कामाचं टेन्शन, घरातील जबाबदारी, शरीरातील हार्मोनल बदल यामुळे मासिक पाळीचे चार दिवस वेळेवर यायचं सोडा. कधी लवकर तर कधी उशीराच येतात. त्यामुळे दर महिन्याला नेमकी पाळी कधी येणार याचा अंदाजच चुकतो. ...
TATA Sons Profit Increase: टाटा समूहाची प्रमुख गुंतवणूक होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचा निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांत जवळजवळ दहा पटीनं वाढला आहे. ...
"भागीदारी न्याय सम्मेलनात राहुल गांधी जे बोलले, ते इतर मागासवर्गाने (OBC) एकले, तर ते (राहुल गांधी) त्यांच्यासाठी 'दुसरे आंबेडकर' सिद्ध होतील. ओबीसी वर्गाने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या म्हणण्याचे समर्थन करायला हवे." ...
मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. ...